प्रत्येक ऋतूमध्ये चालणारा कोल्ड स्टोरेज व्यवसाय, सरकार सुद्धा करतय मदत
भाजीपाला आणि फळे उत्पादनामध्ये भारत देश हा जगातील सर्वात मोठा देश आहे. दरवर्षी आपल्या देशात लाखो टन मेट्रिकमध्ये भाजीपाला व फळे यांचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी 5 टक्के ते 16 टक्के शेतमाल खराब होतो. हा शेतमाल खराब होऊ नये याकरिता Cold storage ची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या cold storage business ला खूप … Read more